Tuesday, 6 August 2013

विसरून जा असे कसे म्हणू,
आठवणीत तर तुझेचं अश्रू वाहतात..
परत ये असे कसे म्हणू,
तुला आपलेसे केले नाही ह्याची खंत
बाळगतात..
तू तुझे अस्तित्व सारे मनाचा कुपीत
लपवलं आहे,
अखेरचा क्षणीही माझ्या शिवाय
सारे तुला शोधतायत..
आज खोल गेलेल्या डोळ्यात तुझे फुल
पडले,
तेव्हा कळले तुझ्या शेजारीचं माझे
शरीर गाडले..
आता शांत निवांत पडलो आहे,
तू येण्याची वाट पाहत आहे..

No comments:

Post a Comment