किती दिवस Gf मुळे जरा अस्वस्थ होतो...काळजी वाटत होती.
पण कळलं कि तिचा नविन Bf आहे आता.....थोड दुःख वाटलं...
पण समाधानही वाटलं की लवकर मोकळा झालो...आता जबाबदारीतुन मोकळा झालोय....
त्यामुळे प्रेमाचा खेळ आता बसझाला.....कितीपण मनापासुन प्रेम केलं
तरी कुठेतरी ते कमीच पडतं......असो....शेवटी नशिब...Gf ने दगा केला
म्हणुन आत्महत्या करणे,दारु पिणे यातला मुलगा मी नाही....जगायचं आहे ते आईवडीलांसाठी...
त्यांचे उपकार कधीच फेडु शकतनाही...तशी त्या उपकारांची किंमत
कशातही मापु शकत नाहि...सगळं करा पण आईवडिलांना कधी दुखवु नका......
प्रेमासाठी आयुष्य पडलंय...प्रेम हे आयुष्य नाहि.....सगळं मनापासुन खरं बोलतोय...हवं तर
पकाव समजा...
पण भावनेच्या भरात जाऊन कोणताहि निणँय घेऊ नका...भविष्यात
जी व्यक्ती तुमची जोडीदार बनेल (नवरा/बायको) तीला मनापासुन स्विकारा..
जे प्रेम तुमच्या Gf/bf ला कमी पडलं तेच प्रेम त्या व्यक्तीवर करुन तीला कधी स्वतःपासुन दुर करु नका...
आयुष्यात उतार चढाव येतातच...रागाच्या भरात काहि करण्यापेक्षा शांत
डोक्याने आलेल्या परिस्तिथिला तोंड द्यायला शिका.....मीपणा अहंकार सोडुन
नम्रपणे जीवन जगायला शिका....स्वतःची चुक मान्य करुन दुसरयाला माफ करायला शिका
उद्याचा दिवस तुमचाच असेल..........
No comments:
Post a Comment